गड आला, पण सिंह गेला

प्रस्तावना

views

3:21
महाराजांनी आग्र्यावरून कशी सुटका करून घेतली ते आपण मागच्या पाठात वाचले. त्यापूर्वी महाराज व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. त्या तहात महाराजांनी तेवीस किल्ले मुघलांना दिले होते. त्यातील एक किल्ला म्हणजे कोंढाणा होय. हा किल्ला महाराजांनी मुघलांच्या ताब्यातून कसा परत घेतला याची माहिती आपण या पाठातून घेणार आहोत.