आदर्श राज्यकर्ता

महाराजांच्या कार्याची थोरवी – उर्वरित भाग

views

4:43
महाराज कोणत्याही मोठ्या संकटांना न घाबरता, धाडसाने सामोरे जात. एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपले स्वराज्य हे नैतिकता म्हणजे नीतिमत्ता आणि गुणवत्तेवर उभे करायचे होते.